तालुका स्तरीय निबंध स्पर्धा | SARTHI

शालेयवृत्त सेवा
0

 



सारथी आयोजित तालुकास्तरीय निबंधस्पर्धेसाठी ३०/११/२२ पर्यंत मुदतवाढ वाढ जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व शालेय विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. पालक बंधु-भगिनींनो; राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख आपल्या पाल्यांना करून द्या. विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्या.  


स्पर्धा गट - ३ ते ५ वीचे विद्यार्थी व ६ वी ते १० वीचे विद्यार्थी असे आहेत. विद्यार्थी मित्रांनो; आपल्या स्पर्धागटातील कोणत्याही एका विषयावर मराठी भाषेत, लेखनाचे नियम पाळून निबंध लिहा व शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सादर करा! अधिक माहिती www.sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळाच्या नोटीसबोर्डवर उपलब्ध आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)