कोरोना महामारीमुळे रखडलेली पदभरती प्रक्रिया राबविणे बाबत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडुन दि.26.08.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.आरोग्य सेवक , आरोग्य सेवकिा , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , औषध निर्माता , आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील रिक्त पदांकरीता तात्काळ भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आला आहे .येथे या महाभरती बाबतचा दि.26.08.2022 रोजीचा ग्रामविकास विभागाचा सविस्तर शासन निर्णय आपणासाठी या ठिकाणी देत आहोत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .